सदस्य: शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग, अशोक
लाहिरी, रमेश चांद
सचिव: अरविंद मेहता
योजनेचे स्वरूप
कालावधी: १ एप्रिल २०२० – ३१ मार्च २०२५
उद्देश: ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचे
बळकटीकरण
निधीचे प्रकार: मुलभूत (अनटाईड) व बंधनकारक
(टाईड)
वाटप: ५०% – ५०%
गणना: २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या व
क्षेत्रफळ
बंधनकारक निधी अंतर्गत कामे
स्वच्छता व हगणदारीमुक्त दर्जा राखण्यासाठी सार्वजनिक शौचालय
बांधकाम/दुरुस्ती, बंदिस्त नाली बांधकाम, कंपोस्ट / गांडूळ खत तयार
करणे, गोबर गॅस योजना, शाळा/अंगणवाडीत शौचालय, कचरा संकलनासाठी
घंटागाडी
पाणीपुरवठा योजना: नळ पाणीपुरवठा विस्तार व दुरुस्ती,
मोटार/पाईप/विहिरींची दुरुस्ती, आर.ओ. प्लांट बसवणे, टाक्या बांधकाम,
विंधन विहिरी, जनावरांसाठी हौद
पावसाचे पाणी संकलन व पुनर्भरण: रुफ वॉटर हार्वेस्टिंग, माती बांध,
शेततळे, गावतळे, सार्वजनिक विहिरींचे पुनर्भरण